तालुक्यातील मैंदवाडी येथे शुक्रवारी शेतात वीज पडल्यामुळे जनावरे सांभाळणारी महिला ठार झाली आहे. याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
पिंगळाई नदीपात्राचे यापूर्वीच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ५० लक्ष रुपये खर्च करून खोलीकरण झाले. त्यानंतर शहराला पुराचा धोका निर्माण होऊ नये, तसेच भूगर्भातील जलपातळीत वाढ व्हावी, यासाठी पूर्वीचा बंधारा काढून टाकण्यात यावा आणि त्याऐवजी ३.५० कोटी खर्चाचा ...
नाशिकरोड : नाशिक विभागामध्ये यंदा जवळपास १५० टक्के पाऊस झाला असून, गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद शासन दरबारी घेण्यात आली आहे. गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट पाऊस यंदा झाला आहे. ...
आॅक्टोबर उजाडला तरी अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरींमुळे मुंबईकरांची त्रेधा उडत असतानाच, मान्सूनच्या परतीचा मुहूर्त आणखी आठवडाभर लांबण्याची शक्यता आहे. ...