जिल्ह्यात आॅक्टोबर-अखेरपर्यंत पावसाने आपली हजेरी कायम ठेवल्याने सर्व धरणे हाउसफुल्ल झाली असून, धरणांचा धोका टाळण्यासाठी जवळपास तेरा धरणांमधून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ...
काही दिवसांपासून शहरात सुरू असलेली पावसाच्या सरींमुळे फटाका विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. यावर्षी ४४२ स्टॉलपैकी फक्त १३६ स्टॉलचा लिलाव झाला आहे. ...