कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी एक-दोन सरी वगळता पावसाची पूर्णत: उघडीप राहिली. आठ-दहा दिवसांनंतर सकाळी आणि दुपारनंतर सूर्यनारायणाने दर्शन दिले. राधानगरी धरणातील विसर्ग कायम असून वारणा व दूधगंगेचा विसर्ग कमी झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुरा ...
कोरोनाच्या संकटात शाळांनीही आपली व्यवस्था बदलत ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. परंतु सर्वच भागात ही ऑनलाईन सुविधेने अभ्यास करणे सोप्प आहे का? हा खरा प्रश्न आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून धरणांमधील पाणीसाठाही हळू हळू वाढत आहे. त्यामुळे काही धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. परिणामी जिल्ह्यातील पूरस्थिती उतरु लागली आहे. दरम्यान, नवजा आणि महाबळेश्वरच्या पावसानेही यावर्षीचा ४ ...