येवला : मनमाड-दौड रेल्वे मार्गावर असलेले येवला तालुक्यातील धामोडे गावाजवळ नगरसुल- सावरगाव रस्त्यावरील रेल्वे गेट बंद करून रेल्वे विभागाने बोगदा (अंडरपास) केला आहे. पावसाने या बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिसरातील ग्रामस्थांची रहदारी बंद झ ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतक-यांनी खरीप हंगामासाठी आपले नियोजन बदलून चालू वर्षी उडीद व मूग या डाळ वर्णीय नगदी पिकांना पंसती दिली होती. सुरु वातीस पीक अतिशय जोरात बहरात आले. परंतु अचानक हवामानात बदल परिणाम झाल्यामुळे उडीद ,मूगाच्या पिकांवर रोगाच ...