आलोडीतील सुखकर्तानगर येथील खुल्या जागेत मागील चार महिन्यांपासून पाणी साचले असून प्रचंड दुर्गंधी सुटलेली आहे. डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रामपंचा ...
भाऊसाहेबनगर : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पाऊस गुरुवारपासुन विश्रांती घेईल ही अपेक्षा काल फोल ठरली असुन शेतकरी वर्ग कालच्या पावसाने अधिक चिंताग्रस्त झाला आहे. ...
उमराणे : उमराणेसह परिसरात गेल्या पंधरवाड्यापासुन सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन काढणीवर आलेल्या डाळींब बागांत पाणी साचल्याने तेल्या रोगाने थैमान घातले असुन डाळींब उत्पादक शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे. ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मका, सोयबीनसह छाटणी केलेल्या द्राक्ष बागाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रशासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकºयां ...