खासदार संभाजीराजे हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून तेथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संभाजीराजे यांनी पाहणी केली. यावेळी, प्रशासनाचे अधिकारी अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे करण्यासाठी पोहोचले नसल्याची खंत संभाजीराजेंनी बोलून दाखवली. ...
'कोंबडा आरवला किंवा नाही आरवला तरी सकाळ व्हायची थांबत नाही. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखीच अवस्था झाली आहे', अशी बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. ...
Rain, kolhapur, Agriculture Sector पाऊस ओसरल्याने आता वादळाने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची घाई उडाली आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर गावपातळीवरील यंत्रणा वेगावली आहे. शनिवारी तला ...
गेल्या २५ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या पावसानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागात १० ठिकाणी स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव होता. त्याला मान्यता मिळल्यानंतरही वर्षभरात ही केंद्रे सुरु होऊ शकली नाही... ...
नाशिक : बागलाण तालुक्यातील नवी शेमळी व जुनी शेमळी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यात शेतिपकांसह जनावरे वाहून गेल्याने शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने पाण्याच्या लोंढ्यात कांदा, मका, कणीस, कडबा चार्यासह शेळ्या, वासरू ...
औंदाणे : आधीच लॉकडाउनमध्ये तीन महिने घरी बसून उसनवार पैसे घेऊन कुटुंबीयांच्या गरजा पूर्ण केल्या. आता कुठं मोलमजुरी व छोटा मोठा गाडीचा व्यवसाय सुरू झाला होता. त्यात शनिवारी परतीच्या पावसाने रात्रीच्या सुमारास झोपी गेलेल्यांची स्वप्न भंग करणारी रात्र ठ ...