कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 67.03 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 850 व सिंचन विमोचकातून 1058 असा एकूण 1908 क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून 2111 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह ...
पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग 1 व प्रमुख जिल्हा मार्ग 1 असे 2 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे समन्वय अधिकाऱ्यांनी दिली. ...
कणकवली तालुक्यात गेले चार दिवस पावसाने सातत्य ठेवले असून काही ठिकाणी घरांच्या पडझडीमुळे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पंच यादी घालण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. ...
महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना ठेकेदार कंपनीने जानवली पुलाजवळ नदीपात्रात मातीचा भराव केला आहे. सध्या जोरदार पडणाऱ्या पावसामुळे नदीपात्रातील पाणी वाढत आहे. यापुढेही पावसाचा जोर कायम राहिल्यास कलमठ महाजनीनगरमध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आह ...
सकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दोडामार्ग तालुक्याला झोडपून काढले. बुधवारीही पावसाची संततधार कायम होती. ठिकठिकाणचे नदी-नाले भरून वाहत आहेत. दोडामार्ग-तिलारी राज्य मार्गावरील साटेली-भेडशी येथील कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग अ ...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम असून, सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू लागला आहे. जिल्ह्यात २४ तासात ११२.७८ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस झाला असून, राजापुरात सर्वाधिक १९० मिलिमीटरची नोंद झाली आहे. ...