२३ जून उजाळला तरी जिल्ह्यातील पेरण्या आटोपल्या नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस होईल या आशेने धानाची धूळ पेरणी केली होती. मात्र जवळपास पंधरा ते सोळा दिवस पाऊस न झाल्याने धानाचे पऱ्हे देखील वाळत चालले होते.त्यामुळ ...
१५ जूनपूर्वी लागवड झालेले बियाणे बऱ्यापैकी उगवले; मात्र नंतर पेरणी केलेले बियाणे ५० टक्केही निघाले नाही. विशेष म्हणजे, सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात दबले, यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र दिसून येते. उगवलेले रोपटे म ...
सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होते. डोंगरावर राहणारे तसेच नदीपलीकडील अनेक गावातील लोकांना बाजारहाट करण्यासाठी जाता येत नाही. त्यामुळे चार मह ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावात सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने बळीराजांच्या चेहºयावर समाधश्न होते. त्यामुळे खरीप हंगामासाठी सज्ज होऊन बळीराजा मशागत करून पेरणीला लागला. परंतु आता मात्र पावसाने दडी मारल्याने बळीराजांच्या नजरा आकाशाकडे लागल्य ...
राजाराम बंधाऱ्यावरील स्लॅब पुराच्या पाण्यामुळे तिसऱ्यांदा वाहून गेला . गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने राजाराम बंधारा आज खुला झाला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वरु णराजाने डोळे वटारल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. मशागत झाली पंरतू पेरण्या खोळंबल्यांने तालुक्यातील शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसल ...