खरिपातील नुकसान भरून काढता यावे, म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बीची लागवड केली. या स्थितीत कॅनॉल क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. हे वेळापत्रक लांबले. यातून रब्बीचे पीक काढणीला येण्याचा कालावधी लांबला. याच लांबलेल् ...
सटाणा तालुक्यात गारपीट आणि अवकाळी चा कहर सुरूच असून मंगळवारी सायंकाळी केरसाणे परिसरात तब्बल आठ मिनिटे गारपीट झाल्याने कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो पीक भुईसपाट होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. ...
त्र्यंबकेश्वर : येथे सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास साधारणतः अर्धातास चांगलाच पाउस झाला. ढगांचा गडगडाट करीत विजा चमकल्या व काही वेळच पावसाला जोरदार सुरुवात झाली. पावसाला सुरुवात होताच वितरण कंपनीकडून खबरदारी म्हणुन विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. ...
जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात शनिवारी (दि.२०) ते मंगळवार (दि.२३) पर्यंत वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह गारपीट व अवकाळी पाऊस झाला. निसर्गाच्या या लहरीपणामुळे परिसरातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. ...
न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील हिंगणे-देहरे येथे अवकाळी पावसाने विजेचे खांब कोसळले तर चार घरांचे छप्पर उडून गेले. कोरोना कालावधीत आधीच त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा बेमोसमी पावसाचे अस्मानी संकट ओढवल्याने मोठे नुकसान झाले आहे. ...