नाटळ रामेश्वर मंदिरानजीक पुलाची संरक्षक भिंत पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने एसटी वाहतूक व पादचारी मार्ग बंद झाला आहे. यामुळे सुमारे आठ वाड्यांचा संपर्क तुटला आहे. ...
श्रीगोंदा शहर परिसरात शुक्रवारी (२४ जुलै) ढगफुटी झाली. सरस्वती नदीला पूर आला. साळवण देवी रोडवरील सुधाकर रायकर यांच्या कुक्कुटपालनमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने २०० कोंबड्या वाहून गेल्या. एका अपार्टमेंटमधील २४ मोटारसायकली वाहून गेल्या आहेत. ...
खरिपात यंदा जिल्ह्यातील एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत ६५ हजार हेक्टरवर रोवणीची कामे पूर्ण झाली आहे. तर १ लाख ३० हजार हेक्टरवरील रोवणीची कामे पावसाअभावी खोळंबली आहेत. गुरूवारी (दि.२३) गोंदिया आणि गोरेगा ...
उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पेंच कालव्याचे पाणी परिसरात मिळत नाही. जलसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असल्याने उन्हाळ्यात जनावरांना देखील पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ठाणा, परसोडी, शहापूर, नांदोरा, खरबी, निहारवानी, परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती को ...
नाल्याच्या उगमावर व पथ्रोट परिसरातील शेतात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पाच वर्षांनंतर ग्रामस्थांना मोठा पूर अनुभवायला मिळाला. शहानूर धरण होण्यापूर्वी या नाल्याला मोठे पूर जात होते. मात्र, सन १९८२ मध्ये शहापूर धरणाची निर्मिती झाल्यामुळे शहानूर धरणाच्या उग ...