यंदा जिल्ह्यात पावसाने सुरूवातीपासूनच पाठ फिरविली आहे. त्यामुळे जवळपास ४५ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले अद्यापही कोरडे पडले असून सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे संकटात आ ...
पावसाळ्याच्या दिवसांत नादुरुस्त पुलावरून शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. या मार्गाने जीव मुठीत घेऊन रहदारी करावी लागत आहे. येवदा येथील हजारो शेतकऱ्यांना शेतीची कामे तसेच शेतमालाची वाहतूक करण्यासाठी याच रस्त्याचा वापर ...
नायगाव : पावसाळा शेवटच्या चरणापर्यंत पोहोचत असताना सिन्नर तालुक्याचा उत्तर भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नायगाव खोऱ्यावर रुसलेल्या पावसामुळे सध्या खरिपाची वाताहत होत असतानाच आगामी रब्बी हंगामाच्या आशाही धूसर होऊ लागल्याने बळीराजाच्य ...
धरणक्षेत्रासह शहरामध्ये पावसाचा जोर कमी झाला असून, पंचगंगा नदीच्या पुराचे पाणीही ओसरत आहे. यामुळे सध्या तरी महापुराचे संकट टळले आहे. पूरक्षेत्रासह शहरातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला असून, त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. ...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने १० व ११ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीची, तर पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम पाऊस सार्वत्रिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यात सहा दिवसांपासून कोसळत असलेल्या दमदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, देवगाव परिसरातील दहा ते बारा गावांमध्ये चार दिवसांपासून काळोख दाटला आहे. वैतरणा सब स्टेशन येथील रिलेमध्ये बिघाड झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामन ...