Crop Damage in Marathwada : मराठवाड्यात गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामावर मोठं संकट आले आहे. आतापर्यंत ४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात महसूलमंत्री उद्या घेणार आढावा वाचा स ...
धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक वस्त्या अजूनही पाण्याखालीच आहेत. रस्ते बंद, वाहतूक विस्कळीत आणि गावांचा संपर्क तुटल्याने पुराचा विळखा अजून घट्ट असल्याचे दिसून येत आहे. पुढील २४ तासांसाठी अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अल ...