सततच्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तिलारी धरणाने १०० टक्के पातळी गाठली आहे. धरणाची पातळी ११३.२० मीटर इतकी झाली असून, वाढत्या पाण्याच्या दबावामुळे प्रशासनाने तातडीने धरणाचे दरवाजे उघडले आहेत. सध्या धरणातून १९.९४ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा ...
राज्याच्या 'या'' जिल्ह्यात ऐन नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने सुमारे १६ तास पडण्याचा विक्रम केला असून, शनिवारी (दि.१) दुपारनंतर थोडीशी विश्रांती घेतली होती. मात्र, सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे पाऊस कोसळण्याची चिन्हे निर्म ...
Sugarcane Crushing Season : राज्यात १ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या साखर गळीत हंगामावर अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. शेतात पाणी साचल्याने आणि वापसा न झाल्याने ऊसतोडणी ठप्प झाली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार आणि कारखानदार तिघेही चिंतेत ...
Maharashtra Weather Update : कार्तिकी एकादशीच्या दिवशी राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट दाटलं आहे. हवामान खात्याने आज (२ नोव्हेंबर) रोजी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. (Maharashtra ...