अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक संस्था पुढे येत आहेत. काही कारखान्यांनी मदत न केल्याने सरकारला आदेश काढावा लागला. ...
kanda bajar bhav जिल्ह्यासह पुणे विभागात अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका नवीन लाल कांद्याला बसला आहे. एक ते दीड महिने पीक लांबणार आहे. सध्या साठवणीत असलेला जुना कांदा बाजारात दाखल होत आहे. ...
शिंदखेडा तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेला अमरावती मध्यम प्रकल्प यावर्षी मागच्या वर्षीच्या जल श्रीमंतीवर अवलंबून होता. मात्र, गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसामुळे १० टक्क्यांनी जलसाठ्यात वाढ झाली आहे. ...
sugar production in maharashtra महाराष्ट्रासह देशात पडलेल्या जोरदार पावसामुळे साखरेचे बंपर उत्पादन होणार असल्याचा दावा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केला आहे. ...
pik vima nuksan bharpai खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यात पीकविमा योजनेतून हेक्टरी साडेसतरा हजार रुपये देऊ, असे आश्वासन दिले होते. ...
Agricuture News : राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील उभे पिक, माती वाहून गेली असून जनावरांचा मृत्यू झाला आहे. ...