लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस, मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

पूरग्रस्तांसाठी मदत न करणाऱ्या साखर कारखान्यांना सहकार खात्याचा 'हा' आदेश बंधनकारक - Marathi News | This order of the Cooperative Department is binding on sugar factories that do not help flood victims | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पूरग्रस्तांसाठी मदत न करणाऱ्या साखर कारखान्यांना सहकार खात्याचा 'हा' आदेश बंधनकारक

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक संस्था पुढे येत आहेत. काही कारखान्यांनी मदत न केल्याने सरकारला आदेश काढावा लागला. ...

Kanda Market Pune : पुणे मार्केटयार्डात जुन्या कांद्याची मोठी आवक; वाचा कसा मिळतोय दर? - Marathi News | Kanda Market Pune : Large inflow of old onions in Pune Market Yard; Read how are you getting the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Pune : पुणे मार्केटयार्डात जुन्या कांद्याची मोठी आवक; वाचा कसा मिळतोय दर?

kanda bajar bhav जिल्ह्यासह पुणे विभागात अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका नवीन लाल कांद्याला बसला आहे. एक ते दीड महिने पीक लांबणार आहे. सध्या साठवणीत असलेला जुना कांदा बाजारात दाखल होत आहे. ...

हिमालयात बर्फवृष्टीमुळे थंड वारे दक्षिण भारताकडे; कसा राहील थंडीचा अंदाज? - Marathi News | Snowfall in the Himalayas, cold winds to South India; How will the cold weather be forecasted? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिमालयात बर्फवृष्टीमुळे थंड वारे दक्षिण भारताकडे; कसा राहील थंडीचा अंदाज?

Maharashtra Weather Update शनिवारपासून बुधवारपर्यत मुंबईचे किमान तापमान १६ तर, राज्याचे १० अंश सेल्सिअसपर्यंत उतरण्याची शक्यता आहे. ...

सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणारे मतचोर कुठे पळाले?; उद्धव ठाकरेंचा तुफानी हल्ला - Marathi News | who promised to make the 7/12 clear before elections are now run away?; Uddhav Thackeray's stormy attack on the ruling party | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणारे मतचोर कुठे पळाले?; उद्धव ठाकरेंचा तुफानी हल्ला

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या. ...

अमरावती मध्यम प्रकल्पातील जलसाठा ७० टक्क्यांवर; रब्बी हंगामासाठी मिळणार दिलासा - Marathi News | Water storage in Amravati Medium Project at 70 percent; Relief for Rabi season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमरावती मध्यम प्रकल्पातील जलसाठा ७० टक्क्यांवर; रब्बी हंगामासाठी मिळणार दिलासा

शिंदखेडा तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेला अमरावती मध्यम प्रकल्प यावर्षी मागच्या वर्षीच्या जल श्रीमंतीवर अवलंबून होता. मात्र, गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसामुळे १० टक्क्यांनी जलसाठ्यात वाढ झाली आहे. ...

Sakhar Utpadan : राज्यात १४ लाख हेक्टरवर उसाची लागवड; यंदा साखरेचे बंपर उत्पादन होणार - Marathi News | Sugarcane Utpadan : Sugarcane cultivation on 14 lakh hectares in the state; There will be a bumper production of sugar this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sakhar Utpadan : राज्यात १४ लाख हेक्टरवर उसाची लागवड; यंदा साखरेचे बंपर उत्पादन होणार

sugar production in maharashtra महाराष्ट्रासह देशात पडलेल्या जोरदार पावसामुळे साखरेचे बंपर उत्पादन होणार असल्याचा दावा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केला आहे. ...

पीकविमा योजनेतून सरसकट १७,५०० रुपये मिळणार का? कोणत्या निकषाआधारे ठरणार नुकसानभरपाई? - Marathi News | Will I get a lump sum of Rs 17,500 from the crop insurance scheme? On what criteria will the compensation be decided? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीकविमा योजनेतून सरसकट १७,५०० रुपये मिळणार का? कोणत्या निकषाआधारे ठरणार नुकसानभरपाई?

pik vima nuksan bharpai खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यात पीकविमा योजनेतून हेक्टरी साडेसतरा हजार रुपये देऊ, असे आश्वासन दिले होते. ...

शेतीसह गोठ्यातल्या गायी-म्हशी वाहून गेल्या, राज्यात अतिवृष्टीने पावणेदोन लाख पशुधनाचा मृत्यू - Marathi News | Latest News agricuture News two lakh livestock died due to heavy rains in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीसह गोठ्यातल्या गायी-म्हशी वाहून गेल्या, राज्यात अतिवृष्टीने पावणेदोन लाख पशुधनाचा मृत्यू

Agricuture News : राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील उभे पिक, माती वाहून गेली असून जनावरांचा मृत्यू झाला आहे. ...