आपत्तीला सात महिने उलटून गेले. कृषी व महसूल विभागाच्या पथकाने शिवारात जाऊन नुकसानीची पाहणी केली. पंचनामा करून नुकसानग्रस्त क्षेत्राचा अहवाल शासनाकडे सादर केला. ...
महाराष्ट्राचा किंवा देशाचा विचार केला तर मागच्या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून याचा फायदा कृषी क्षेत्राला झाला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतपिकांचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान झालेच पण त्याचा फायदाही अनेकांनी झाला. ...
Mumbai Rains: नोव्हेंबरच्या उत्तरार्धात मुंबईला थंडीने चाहूल दिली होती, तर डिसेंबरचे बहुतांश दिवस गारव्याचे होते. जानेवारीचे पहिले पाच दिवस किमान तापमान खाली येईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली. ...
mahapur nuksan bharpai ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत अतिवृष्टी, महापुराने झालेले पीक नुकसान तसेच जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांच्या १५ लाख ४० हजार २५० शेतकरी खात्यांसाठी १,६३६ कोटी ८२ लाख रुपये मंजूर झाले. ...