रेल्वे विभागाने मुंबईला जाण्यासाठी बल्लारशाह - एलटीटी ही साप्ताहिक समर स्पेशल ट्रेन सुरु केली आहे. मात्र, या ट्रेनचा शेगाव, मनमाळ, जळगाव आदी ठिकाणी स्टाॅप नसल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. या ट्रेनला स्टाॅप दिले नसल्याने प्रवासी मिळत नसल्याची स ...
रामायण काळात प्रभू राम हे लक्ष्मणासह माता सितेच्या शोधत आले असताना श्रीरामांनी या ठिकाणी तीन दिवस मुक्काम करून शिवलिंगाची स्थापना केल्याची अख्यायिका सांगितली जाते ...
मनमाड : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील लहावीत ते नाशिक रोड रेल्वे स्थानकादरम्यान लोहमार्गावर जनावरे आल्याने या मार्गाहून धावणारे प्रवासी रेल्वे गाड्या जवळपास एक तास उशिराने धावत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली. यामुळे प्रवाशांना खो ...