मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांची सुरक्षा अद्यापही वाऱ्यावरच, सीएसएमटीवरून दररोज सुमारे ८ लाख जण प्रवास करतात. या ठिकाणी आरपीएफ आणि जीआरपीचे पथक परिसरात तैनात असले तरी प्रवाशांच्या बॅगा किंवा व्यक्तिगत तपासणीची कोणतीही प्रभावी यंत्रणा नसल्याने सुरक्ष ...
Lucknow Vande Bharat Express Train: वंदे भारत ट्रेन नव्या मार्गावरून चालवली जाणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे न घडल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. ...
बदलापूर स्थानकापासून काही अंतरावर तो रेल्वेच्या रूळावर पडला, डोक्यावर पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तो नेमका कोणत्या कारणाने रूळावर पडला याचा तपशील समजू शकलेला नाही. ...
Nagpur : प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने हुरूपलेल्या मध्य रेल्वे प्रशासानाने नागपूर-इंदोर वंदे भारत एक्सप्रेसची प्रवासी आसन क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...