Raigad News: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेला राजगड किल्ला ज्या निजामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो त्या ग्रामपंचायतीचं नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने घेतला आहे. ...
matsya utpadan राज्यातील मत्स्य उत्पादनात २०२४-२५ मध्ये तब्बल २९ हजार १८४ मेट्रिक टन वाढ नोंदविण्यात आली असून त्यात रायगड जिल्ह्याचा वाटा १ हजार ६६८ मेट्रिक टन एवढा आहे. ...
रायगड जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड होणार आहे. यापैकी २३ हेक्टर क्षेत्रावर नावीन्यपूर्ण योजनेतून रंगीबेरंगी लाल, काळ्या भाताची लागवड करण्यात येत आहे. ...
किल्ले रायगडावर ५ ठिकाणी विविध घरट्यांच्या ओसरींवर मंकला खेळ पाहण्यास मिळतात. ‘आर्ट ऑफ प्लेइंग’ आणि ‘आपला कट्टा’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मे महिन्यात बैठ्या खेळांची शोधमोहीम घेतली होती. ...