महापारेषण कंपनीची आपटा येथून येणारी १०० किलोवॅट क्षमतेची उच्चदाब विद्युत वाहिनी पेण तालुक्यातील खरोशी येथे सोमवारी दुपारी २.२० वाजता तुटली. त्यामुळे महापारेषण कंपनीची थळ (अलिबाग) व जिते (पेण) येथील वीज वितरण उपकेंद्रे बंद पडली. ...
मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील नागरिकांकडून पावसाळी पर्यटनासाठी पनवेलमधील गाढी नदी परिसराला प्रथम पसंती दिली जात आहे. परंतु योग्य काळजी घेतली जात नसल्यामुळे या परिसरामध्ये नदीमध्ये वाहून मृत्यू झालेल्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. ...
वाढते प्रदूषण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. याबाबत जागतिक स्तरावरही चिंता व्यक्त केली गेली आहे. पर्यावरणाचा -हास रोखण्यासाठी राज्य सरकारने ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवेले आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गावर शनिवार सकाळी ८.३०च्या सुमारास मुबई दिशेने जाणाऱ्या एका कारची पिकअप व्हॅनला समोरासमोर जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...
नैसर्गिक आपत्ती केव्हा, कशी,कुठे आणि कुणावर येईल हे काही सांगता येत नाही परंतू ती आल्यावर तिचा मुकाबला शासकीय यंत्रणांकडून नेमका कसा केला जावू शकतो आणि आपत्कालीन परिस्थितीचे निवारण कमीतकमी कालावधीत करता येवू शकते याचा आगळा वस्तूपाठ ...