नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट | विदर्भात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता | अतिवृष्टीने उद्भवलेल्या पूरस्थितीने नांदेड जिल्ह्यात घेतले आठ बळी | पूर ओसरला, स्वप्ने गेली वाहून ...
सोमवारपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची संततधार सुरू होती. आज मात्र अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. ...