नवी दिल्ली येथे १० व्या हिंद महासागर संवादात मुख्य भाषण देताना, सोनोवाल यांनी भारताच्या सागरी विकासाच्या गाथेचा ‘नारी शक्ती’ हा एक मध्यवर्ती आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित केले. ...
मुरूड तालुक्यातील नांदगाव येथील भवानी पाखाडी येथील जनार्दन चोरघे यांच्या नारळ-सुपारीच्या वाडीमधील विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू असताना मोठी शिळा सापडली. ...
third mumbai अटल सेतू प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाची प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केली आहे. ...