IT Raid: उद्योग, व्यापारात आघाडीवर असलेल्या जालन्यातील उद्योजकांच्या मागे केंद्रीय यंत्रणा अर्थात प्राप्तिकर आणि जीएसटीच्या ससेमिऱ्याने उद्योगविश्व हादरले आहे. गेल्यावर्षी देखील चार स्टील उद्योजकांवर प्राप्तिकरचे छापे पडले होते. ...
प्राप्तीकरचे रिटर्न्स भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै रोजी संपली. त्यानंतर, 3 ऑगस्ट रोजी 100 पेक्षा जास्त गाड्यांच्या ताफ्यासह आयटी अधिकाऱ्यांनी जालन्यातील व्यापाऱ्यांवर धाड टाकली ...
जालन्यात 1 ते 8 ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील 260 अधिकाऱ्यांसह कर्मचारी 120 हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात या कारवाईसाठी पोहोचले होते. ...
सर्व अधिकारी आणि कर्मचारी सरासरी शंभर कारमधून ज्यांच्या घरी छापे टाकायचे आहेत, त्याच्या निवासस्थानी आणि औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या कंपन्यांमध्ये दाखल झाले. ...
पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जीच्या घरातून आतापर्यंत 50 कोटींहून अधिक रोख आणि 5 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. ...