राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १५० दिवसांत तब्बल ४ हजार ०८० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पायी चालण्याची किमया भारत जोडो यात्रेने पूर्ण केली आहे. ...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात असून 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये या यात्रेचा समारोप होत आहे. 20 जानेवारीला हा मोर्चा जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होईल आणि 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये ध्वजारोहण करुन यात्रेची स ...
राहुल गांधी कडाक्याच्या थंडीतही केवळ टी-शर्ट घालून पदयात्रा करताना दिसत आहेत. यावरून प्रियांका गांधी-वाड्रा यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर, त्यांनी याबाबतचं उत्तर दिलं. ...
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनं आता राजधानी दिल्लीत पाऊल ठेवलं आहे. हरियाणाच्या फरिदाबाद येथून भारत जोडो यात्रा आज राजधानी दिल्लीत दाखल झाली. यावेळी जयराम रमेश आणि पवन खेरा पहाटेच शहरातील रस्त्यांवर दिसले. ...