राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या, नोटाबंदी आणि जीएसटीच्या धोरणाने देशातील देवी लक्ष्मीची शक्ती कमी केली आहे. तसेच, नव्या कृषी कायद्यांमुळे देवी दुर्गाची शक्ती कमी केली आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. ...
काँग्रेस नेते राहुल गांधी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे या दर्शनासाठी त्यांनी तब्बल 14 किमीचा पायी प्रवास केला आहे. सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात ते चालत होते. ...