राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
जवळपास अर्ध्यातासांच्या भाषणानंतर, पीएम मोदींनी काँग्रेसवर एकापाठोपाठ एक हल्ले करायलासुरवात केली. यावेळी काँग्रेस आता परजीवी झाली असल्याचेही ते म्हणाले. ...
"काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात आहे. बाबासाहेबांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी नेहरुंनी आपली सर्व शक्ती वापरली. पहिल्याच निवडणुकीत षड्यंत्र रचून त्यांचा पराभव केला." ...
"आजकाल एका बालकाचे मनोरंजन करण्याचे काम सुरू आहे आणि काँग्रेसचे लोक, त्यांचे इकोसिस्टिम हे मनोरंजन करत आहे," अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी कांग्रेस आणि विरोधकांवर थेट निशाणा साधला. ...
Narendra Modi Speech In Lok Sabha: सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत गुंडाळले गेल्यानंतर आणि तिसऱ्यांदा पराभूत झाल्यानंतर काँग्रेसने पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण केलं असतं तर बरं झालं असतं. मात्र काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम आमचाच पराभव झाल्याचं चित्र रंग ...
राहुल गांधी यांनी संसदेत चुकीचे विधान केले आहे. हिंदू कधीही हिंसा करत नाही. भाजपने देखील कधीही हिंसा केली नाही, असे रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे. ...
Lok Sabha Seasion: लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेलं भाषण चांगलंच गाजलं आहे. या भाषणादरम्यान, राहुल गांधी यांनी विविध देवतांच्या आणि प्रेषितांच्या अभयमुद् ...