शेअरमधील वाढ वस्तुस्थितीदर्शक नाही. भारतीय शेअर बाजार वेगाने वाढत आहे. मात्र, अनेक भारतीय गंभीर संकटात असल्याची काेणालाच जाणीव नाही. सर्वांना एकत्र घेऊन जात नाही, असा विकास काहीच उपयाेगाचा नाही. ...
Tamil Nadu Economy : तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी स्थापन केली आर्थिक सल्लागार परिषद. नोबेल विजेते डुफलो, माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांच्यासह अनेक दिग्गज अर्थतज्ज्ञांचा समावेश. ...
राजन यांनी सांगितले, की वर्ष २०२४-२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ हजार अब्ज डाॅलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य अतिमहत्त्वाकांक्षी आहे. काेराेना महामारीपूर्वीदेखील याबाबत सावधगिरी बाळगून आकडेमाेड केलेली नाही. ...