आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले किंवा नाही बनले तरीही भारत आपल्या आर्थिक धोरणाच्या वाटेवर पुढे जात राहील. ...
Navi Delhi: सेमी कंडक्टर अर्थात चिप बनवण्याच्या स्पर्धेत भारताने सामील होण्याचे टाळले पाहिजे. चिप बनविण्यापेक्षा देशात मोठ्या प्रकल्पांच्या उभारणीवर तसेच शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर भर दिला पाहिजे, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यां ...
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राजन यांनी सांगितले की, देशात संरचनात्मक समस्या आहेत. त्या दूर कराव्या लागतील. तरच भारत पूर्ण क्षमतेने विकास करू शकतो. ...