सत्तारूढ पक्षाने निवडणुकीपुर्वी दिलेली आणि आता विसर पडलेल्या आश्वासनांबाबत त्यांना आठवण करून देताना ‘मारूती कांबळेचं काय झालं’ प्रश्न आम्ही नेहमी विचारतो. सामना चित्रपटात शेवटी या प्रश्नाचे उत्तर मिळते. ...
उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीसह विविध मुद्यांवर सातत्याने भूमिका बदलली आहे. त्यांना आता आपल्या भुमिकेचाच विसर पडला आहे. त्यांची अवस्था गजनी चित्रपटातील आमीर खानसारखी झाली आहे. ...
राज्य सरकारने आठ दिवसांच्या आत भारनियमन बंद करावे. अन्यथा सरकारविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला दिला आहे. ...