प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी होती, पण तसे घडले नाही. आता कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील. परंतू महाराजांच्या कामाला लोकमान्यता असल्याने त्यांनी प्रबोधनाचे काम सुरू ठेवावे. भविष्यातील लढाईसाठी आ ...
शासनाने राबविलेल्या फळबाग योजनेमुळे राज्यात फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. फळपिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस निश्चित हातभार लाभलेला आहे. ...
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टुरटुर असे शीर्षक दिलेला अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. त्यावर पत्राच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला गौप्यस्फोट... ...
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टुरटुर या अग्रलेखामधून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. या टीकेला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्राच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे ...