सरकारचे आपत्ती व्यवस्थापन फक्त आधिका-यांच्या भरवश्यावर सुरु आहे. मंत्री फक्त मुंबईत बसले आहेत. आघाडी सरकार जनतेत नाही तर फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर दिसतात. केंद्राच्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर टीका करण्यापेक्षा राज्यातील जनतेला तुम्ही काय देणा ...
सहकारी आणि खासगी असा भेदभाव न करता दूध उत्पादक शेतकºयांना सरसकट प्रति लिटर ५ रुपये अनुदान देवून दिलासा द्यावा, अशी मागणी माजीमंत्री, आ.राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्र्यांकडे एका पत्राव्दारे केली आहे. ...
प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ आणि या विद्यापीठाचे उपकुलपती तसेच प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे. त्यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद... ...
पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या मृत्युची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली आहे. गायकवाड यांच्या निधनामागे महसूल विभागातील बदल्यांमधील आर्थिक हितसंबंधच कारणीभूत असल्याच ...
कृषि व पणन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतक-यांसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली. अडचणीच्या काळातही सरकारची पणन व्यवस्था शेतक-यांच्या पाठिशी सक्षमपणे उभी राहू शकली नाही, अशी खंत आ.राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली. ...