पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या मृत्युची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली आहे. गायकवाड यांच्या निधनामागे महसूल विभागातील बदल्यांमधील आर्थिक हितसंबंधच कारणीभूत असल्याच ...
कृषि व पणन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतक-यांसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली. अडचणीच्या काळातही सरकारची पणन व्यवस्था शेतक-यांच्या पाठिशी सक्षमपणे उभी राहू शकली नाही, अशी खंत आ.राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली. ...
ज्या पद्धतीने भाजपचे लोकसभेचे यश बघून विधानसभेच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केले आहेत ते बघता आता त्यांना पुनर्प्रवेश मिळणार का हाच सवाल उपस्थित होतो आहे. अशावेळी थोरात यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. ...