मध्यप्रदेशातील भैसदेही व बापजाई भागात मंगळवारी व बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे विश्रोळी येथील पूर्णा धरणात मोठा जलसाठा जमा झाला. धरणात जून अखेरपर्यंत ४१ टक्के जलसाठा ठेवणे गरजेचे आहे. जुलै अखेरपर्यंत हाच जलसाठा ५७ टक्के ठेवणे गरजेचे आहे ...
जिल्हाभरात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे विविध ओढे व नाल्यांना पाणी आले असून, पूर्णा तालुक्यातील पूर्णा आणि गोदावरी नद्या यावर्षी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत असल्याचे पहावयास मिळाले़ ...
तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा धरणात गेल्या ४८ तासांपासून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील भैसदेही येथे ११२ मिमी, बापजाई येथे ७५ मिमी व सावलमेंढा येथे ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे येत्या २४ तासांत धरण ...