सात-आठ वर्षांपासून सैन्यातील कर्मचारी, सैनिक, नाईक, सुभेदार यांची पदोन्नती रखडलेली आहे. जानेवारी २०१८ पर्यंत सैन्यातील १ लाख ४०,००० कर्मचा-यांची पदोन्नती होणार असल्याची माहिती भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली. ...
केंद्र शासनाच्या कांदा आयातीच्या धोरणामुळे दर पडण्याची भीती व ढगाळ हवामानामुळे पावसाची शक्यता यामुळे धास्तावलेल्या शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कच्चा व अपरिपक्व कांदा बाजारात विक्रीसाठी आणला. ...
मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये धारातीर्थी पडलेल्या पोलिसांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सॅलिसबरी पार्कमध्ये उभारण्यात येत असलेले स्मारक रखडलेले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साठलेला असून गवत उगवलेले आहे. ...
महापालिकेच्या आरोग्य विभागातील काहीजणांनी स्वत: होऊन अजब कायदा सुरू केला आहे. गरोदर महिलेने विवाहित असणे आवश्यक आहे हा तो नियम. त्याला अनुसरून महापालिकेच्या एका रुग्णालयातील डॉक्टरांनी एका अविवाहित गरोदर महिलेस दाखल करून घेण्यास नकार दिला. ...
१९६० च्या दरम्यान उदयाला आलेल्या दलित साहित्याने सहा दशकांचा कालखंड पूर्ण केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ, त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे, त्या वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेले साहित्य, आंबेडकरी जलसे, आंबेडकरी लोकगीते, दलित साहित्य आणि या सा ...
: फोर-जी सुविधा उपलब्ध झाली असली तरी इंटरनेटला तितका स्पीड मिळत नसल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत. इंटरनेटचा वेग नसणे अथवा त्याच्याशी निगडीत तक्रारींचा ओघ भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (टीआरएआय) वाढू लागला आहे. ...
आशयघन, दर्जेदार कथानकामुळे गेल्या काही काळात मराठी चित्रपटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. फास्टर फेणे, दशक्रिया यांसारख्या चित्रपटांना अजूनही प्रेक्षकवर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
प्रत्येक गरीब, पीडित माणसाला आधाराची गरज आहे. त्याला कोणीतरी वाली हवा आहे. पोलीस हे समाजाला अनेक संकटांतून बाहेर काढू शकतात आणि तेच या समाजाचे आधार आहेत, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. ...