पुणे : राज्यावर दुष्काळाची छाया गडद झाल्याचे कृषि विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. सरासरीच्या केवळ ७८ टक्के पाऊस पडला असून २०० हून अधिक तालुक्यांत पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. औरंगाबाद,लातूर,उस्मानाबाद,बीड यांसह राज्यातील १३ जिल्ह्यात ५० ते ७५ ...
पुणे जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण घरकुलांपैकी सुमारे १ लाख घरांचे उद्दिष्ट पीएमआरडीएने ठेवले आहे. त्यापैकी २९००० परवडणाऱ्या घरांना मंजुरी प्राप्त झाली आहे. ...
जूना बाजार येथील चाैकात झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तसेच जखमींच्या कुटुंबीयांना रेल्वेत नाेकरी देण्याची विनंती खासदार अनिल शिराेळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गाेयल यांना केली अाहे. ...
क्षुद्रांना बंद असलेले ज्ञानाचे दरवाजे खुले करण्यासाठी शाहू, आंबेडकर, फुले यांनी पुढाकार घेतला. त्यापूर्वीच्या कालखंडात संतसाहित्यातून ही भूमिका मांडण्यात आली होती. ...
संपूर्ण भारतात साजरा होणाऱ्या नवरात्र महोत्सवाची बुधवारी (१० आॅक्टोबर) घटस्थापनेपासून सुरु होत आहे. त्यासाठी शहरातील विविध देवीची मंदिरे सजली आहेत़. ...