निवडणूक प्रचारात सर्वाधिक कमी कशाची जाणवत असेल, तर ती भाषण करणाऱ्यांची.. त्यातही महिला वक्त्यांची तर वाणवाच असते. तीच कमी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून अखिल भारतीय स्तरावर करण्यात येत आहे. ...
‘शहरातील वाढत्या अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. हे रोखण्यासाठी महापालिका प्रशासन, वाहतूक पोलीस, आरटीओ व स्वयसेवी संस्थांच्या मदतीने प्रयत्न केले जात आहे. ...
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून पुन्हा एकदा प्लॅस्टिक वापरावर जोरदार कारवाई सुरु केली आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून (दि. ४) कारवाई सुरु केली ...
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी मिशन’ कार्यक्रमांतर्गत शहरात २२५७ कोटी रुपयांची कामे सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात साडेतीन वर्षांमध्ये जेमतेम १३५ कोटी रुपयेच खर्च झाले आहेत. ...