५ वर्षांत केवळ १० किलोमीटरची ट्रंकलाइन टाकण्यात आल्याने हा प्रकल्प पूर्ण होत असतानाच ट्रंकलाइनच जोडल्या नसतील तर प्रकल्प सुरू होणार कसा? असा सवाल उपस्थित होतोय ...
नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज राहणार आहे ...