प्रशासकीय राजवट लागल्यानंतर पाच महिन्यांत महाविकास आघाडीच्या नेत्यांना, तर त्यानंतर महायुतीच्या नेत्यांना अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने प्रकल्प अद्याप सुरू झालेले नाहीत.... ...
पत्रकारांचा ससेमिरा टाळण्यासाठी आयोगाने ही बैठक पुण्याऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेतला की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील नरिमन पॉईंटला ही बैठक होणार आहे.... ...