मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे गर्दी होऊन चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. दिवाळी आणि छट पूजेमुळे गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ...
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील अंजीर आणि सिताफळ हे फळपिके प्रसिद्ध आहेत. पावसामुळे येथील सिताफळावरील चमक गेली आहे. त्यामुळे बाजारात या सिताफळाला योग्य दर मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. ...
फ्रेश सिताफळ अरब देशांतील सुपर मार्केटमध्ये पाठवण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. पुरंदर हायलँड्स ही पुरंदर येथील शेतकरी उत्पादक कंपनी आणि सायऑन अॅग्रिकॉस या आंतरराष्ट्रीय कंपनीने मिळून सिताफळाची निर्यात केली आहे. ...
परतीच्या पावसाने आठवडाभर दमदार हजेरी लावल्यानंतर २०२३ चा पावसाळी हंगाम संपला आहे. नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील चार ही धरणे शंभर टक्के भरून दोन महिने वाहील. ...