पंकजा मुंडेंनी ऑनलाईन दसरा मेळाव्यामुळे खंत व्यक्त केली, पण पुढील वर्षी मोठ्या गर्दीचा, गर्दीचे विक्रम मोडणार दसरा मेळावा आपण भरवू, एकदिवस शिवाजी पार्कवरही मेळावा घ्यायचाय असं पंकजा यांनी म्हटलं. ...
मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम १०० टक्के वाया गेला आहे. त्याच्या पाहणीसाठी जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे संसदेचे अधिवेशन संपताच गुरूवार दि. १ रोजी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आल्या. ...
केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंद करुन कांदा उत्पादक शेतकर्यांवर अन्याय केला आहे. खासदार हे लोकसभेतील शेतकर्यांचे लोकप्रतिनिधी आहेत. कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी खासदारांनी लोकसभेत आवाज उठवावा, असे कैलास सोळंके यांनी सांगितले. ...