युवा देश असलेल्या भारताची इच्छा ही नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, अशी आहे. देशातील सद्यस्थितीच्य समस्यांचे निराकरण मोदीच चांगल्याप्रकारे करतील, असा विश्वास तरुणाईला आहे ...
देशात कोरोना आला अन् येताना क्वारंटाईन, लॉकडाऊन हे शब्द देऊन गेला. अनिवासी भारतीयांपासून गाव खेड्यातील माणसांपर्यंत सर्वांनाच क्वारंटाईन अन् लॉकडाऊन हे शब्द परिचयाचे आणि दैनंदिन जीवन जगण्याचे बनले. ...
देशातील अनेक खासगी कंपन्यांनी कामगारांच्या वेतनात कपात केली आहे, तर काहींनी चक्क कामगारांना नोकरीवरुन काढूनच टाकलं आहे. त्यामुळे, गरीब वर्गातील कामगारांचे मोठे हाल होताना दिसून येत आहे ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी कोरोनाग्रस्तांची सेवा करत असून त्यांचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. डॉक्टर आपल्या घरापासून दूर राहून कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. ...