उंच आकाशात झेप घेताना मातीचा विसर पडतो; पण या मातीतूनच आपण जन्मलो. शेवटी तिच्यातच मिसळायचे आहे! आपली माती ऊर्जेचे भांडार आहे. आपली पृथ्वी, आपला देश, आपल्या गावाच्या मातीतच स्वर्ग दडलेला असतो ...
तब्बल १५ वर्षानंतर राष्ट्रपतीपदावरील व्यक्ती रेल्वेने प्रवास करत आहे. यापूर्वी २००६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी रेल्वेने प्रवास केला होता. ...
जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांसाठी ई-निविदा पद्धतीचा अवलंब करून स्पर्धात्मक पद्धतीने निविदा अंतिम केल्या जात असल्या, तरी गेल्या काही वर्षांत एकाच ठेकेदाराकडून कमी रकमेच्या निविदा भरून कामे घेण्याचे व निकृष्ट दर्जाच ...
Rajiv Gandhi: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एक पत्र लिहून राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करावी, अशी मागणी केली आहे. ...