निवडणुकीत कोण कधी रिंगणात उतरेल आणि कोण कधी कुणाला पाठिंबा देईल, याचा काही नेम नसतो. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळाली पाहिजे आणि ती आपल्याचकडे राहिली पाहिजे, यासाठी सगळा खटाटोप केला जातो. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्य घटनेच्या चौकटीत बसविण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय काँग्रेससोबत जाणार नसल्याचे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी स्पष्ट केले. ...
भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीवर आरोप केला की, मोदी सरकार आरएसएसचा छुपा अजेंडा राबवित आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकार आपल्या विरोधकांचे मनोबल तोडण्याचे षड्यंत्र करीत आहे. विरोधकांच्या जवळच्यांन ...
कायदे व्यवस्था बनविणे ही राज्यांची जबाबदारी आहे. पश्चिम बंगालमध्ये सीबीआयने ते केले. ते कायदा व व्यवस्थेला नाकारण्याचेच प्रयत्न नसून राज्यातील अधिकारांत ढवळाढवळ करण्याचा तो प्रयत्न आहे. वास्तवीक, संविधानातून मिळालेले अधिकार हिसकाविण्याचे हे प्रयत्न आ ...
काँग्रेससोबत चर्चा म्हणजे नेमकी कुणाशी चर्चा ? काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे त्यांचे हायकमांड ऐकतात का हा मुख्य प्रश्न आहे. आम्ही १२ जागांची मागणी केली आहे. जागांची अदलाबदली होऊ शकते. परंतु सन्मानजनक बोलणी झाली तरच काँग्रेससोबत आघाडी होईल, अन ...