नोटाबंदीमुळे देशातील व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी त्यामुळेच आत्महत्या केल्या असून इतर व्यापाऱ्यांना धाड टाकण्याच्या धमक्या सरकार देत आहे. ...
देशाची सत्ता सांभाळणाऱ्या भाजपा व काँग्रेसने वंचित बहुजनांच्या हितासाठी काहीच केले नाही. या दोन्ही पक्षांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. हे दोन्ही पक्ष भांडवलदारांचे असून जनतेच्या मनातून उतरले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर य ...
अकोला: निवडणूक कोणतीही असो, ती जणू सण, उत्सवासारखी साजरी करण्याची परंपरा आपल्या देशात अव्याहत सुरू आहे आणि यामध्ये घराला घरपण देणाऱ्या ‘होम मिनिस्टर’ हिरिरीने सहभागी होऊन लोकशाहीला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ...
पुलवामा हल्ला होणार असल्याची माहिती सरकारला आधीच होती. याबाबतचा खुलासा आरएसएसचे चीफ (सरसंघचालक) मोहन भागवत यांनी करावा, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत दिले. ...