महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच जिल्ह्यात येऊ गेले. मात्र ते जिल्ह्यासाठी काहीच देऊन गेले नाही. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात कोणती मोठी विकास कामे केली आणि किती रोजगार निर्मिती केली हे मुख्यमंत्र्यांनीच सांगावे. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात निवडणुकी दरम्यान जे सरकार विरोधी वातावरण व चर्चा होती. त्यानुसार आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाची खात्री होती. मात्र भाजप उमेदवाराला मिळालेली १ लाख ९७ हजार मतांची लीड व निकाल पाहता आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचे ...
निवडणुकीचा निकाल असा येणे अजिबात अपेक्षित नव्हता, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. ...
विकास आणि जनहितार्थ योजना राबविण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने प्रत्यक्षात याविरुध्द काम केले आहे. गोरगरीब व सर्वसामान्यांच्या हितार्थ राबविल्या जात असलेल्या जनहितार्थ योजना भाजप सरकारने बंद जनतेचा विश्वासघात केला. ...