नाशिक : नाशिक परिमंडळातील ६०४ पाणीपुरवठा योजनांकडे १६ कोटी ७९ लाख रुपयांचे व पथदिव्यांच्या १२० ग्राहकांकडे तीन कोटी ८८ लाख रु पये वीज बिल थकीत आहे. ...
मालेगाव कॅम्प : वीज वितरण कंपनीचा मालेगाव विभाग धन दांडग्या कंपन्यांच्या ताब्यात देऊन खासगीकरणाचा घाट रचला जात आहे. खासगीकरणाची निविदा प्रसिद्ध झाली. ...
इचलकरंजी : येथील यंत्रमाग कामगारांनी २०१३ साली ३९ दिवस काम बंद आंदोलन करून मिळविलेली मजुरीवाढ व केलेला करार यामुळे या पाच वर्षांत कामगारांच्या मजुरीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. ...
ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने पाच गाव पाणीपुरवठा योजनेची वीजजोडणी तोडण्यात आली असून, पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. ठाणगावसह पाडळी, टेंभूरवाडी, हिवरे, पिंपळे आदी वाड्यावस्त्यांचा समावेश असलेली ही पाच गाव पाणीपुरवठा योजना सन २०० ...
देशातील युवा पिढीला उद्यमशील करण्यासाठी केंद्र सरकारने वाजतगाजत ‘स्टार्ट अप इंडिया- मेक इन इंडिया’ सारख्या योजना आणल्या खºया, परंतु अशा योजनांचे लाभार्थी होऊ इच्छिणाºया युवकांची मात्र परवडच होत आहे. ...