पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
दुसऱ्या लाटेत अखंड सेवा; दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीनंतर पत्रसेवा हळूहळू लोप पावत गेली. परंतु, टपाल विभागाने वेळोवेळी बदल स्वीकारत आपले अस्तित्त्व टिकवून ठेवले. ...
९ जून १९२१ साली केवळ चार विद्यार्थ्यांसह सुरू झालेली आणि आज २६ हजार विद्यार्थ्यांहून अधिक विद्यार्थ्यांसह पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन संस्थेअंतर्गत ५ शाळा, ३ महाविद्यालये, एक व्यवस्थापकीय शैक्षणिक संस्था असा एका शिक्षण संस्थेचा प्रवास निश्चितच थक्क ...
Maharashtra Postal Recruitment 2021: पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात दहावी पास उमेदवारांसाठी थेट भरती होत असून, यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आता वाढवण्यात आली आहे. ...