पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
टपाल विभाग याबाबत काहीसा मागे होता. मात्र, आता पोस्ट विभागाने कात टाकली आहे. टपाल विभागाने आता यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करून स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट, मनी ऑर्डर, पार्सल बुकिंग यासाठी लागणारे सेवाशुल्क ग्राहकांना भरता येऊ लागले आहे. या उपक्रमामुळे ...
Indian Post Alert :सध्या सायबर गुन्हेगार लोकांना विविध प्रकारच्या ऑफर्स आणि सबसिडी देऊन त्यांच्या खात्यातून लाखो रुपये काढून घेत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांना या फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ...