पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
Jara Hatke News: आजच्या झटपट संदेशवहनाच्या काळात एक पत्र तुमच्या घरी आले आणि ते पोहोचायला १०० वर्षे लागली, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल. ही गंमत नाही तर प्रत्यक्षात असं घडलं आहे. ...