पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे महात्म्य केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मान्य केले जाते. त्यामुळेच कोणत्याही देशाचे राष्ट्रीय प्रतीक समजल्या जाणाऱ्या टपाल साहित्यावर या महात्म्याला स्थान दिले आहे. जगभरातील १६३ देशांनी या अहिंसेच्या पुजाऱ्यावर ५००० पेक् ...
देशातील खेड्यापाड्यापर्यंत टपाल खात्याचे जाळे विस्तारले असल्याने गावागावातील नागरिकांना पोस्ट बॅँकेत सामावून घेण्यासाठी गेल्या सप्टेंबरमध्ये मोदींनी ‘आपका बॅँक, आपके द्वार’ योजनेची घोषणा केली आणि आता दिवाळीनंतर मोदींचा हाच संदेश घेऊन घरोघरी टपाल कर्म ...
सर्वच क्षेत्रात तंंत्रज्ञानाचे घोडे सुसाट पळत असताना हा पोस्टमन मात्र आजही त्याच्या सायकलने दारोदार भटकताना दिसतो. कामाचा व्याप वाढला आहे, पण पत्राच्या आतुरतेमुळे पूर्वी मिळणारा आपुलकीचा आदर मात्र हरवला आहे. ...
नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी राज्यात मार्चपर्यंत आणखी १८ पासपोर्ट सेवा केंद्रे सध्या सुरू करण्यात येतील, अशी घोषणा महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरीश अग्रवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. ...
अनेक आव्हानांना सामोरे जात भारतीय टपाल विभाग मार्गक्रमण करत आहे. पोस्टमनच्या जबाबदाऱ्यांत आमूलाग्र बदल झाले आहेत. केवळ टपाल बटवडा करण्याचे काम करणा-या पोस्टमनच्या हातात आता हँड हेल्ड मशिन, मोबाइल देऊन पेमेंट बँकेपर्यंतचे काम आले आहे. ...
मोबाइल आणि सोशल मीडियामुळे संदेशवहन सोपे झाल्याने पत्र ही संकल्पना मागे पडली. मात्र, पोस्टमन आजही दारोदारी फिरताना दिसतात. काळ बदलला तसे पोस्टमनचे कामही बदलले आणि वाढलेही. ...