पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ५,९५१ घरांपर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नाही. ही घरे विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. भारतीय टपाल विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी करण्यात ...
तालुक्यातील उदंड वडगाव येथे रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे करण्यात आली होती. २०१६ या वर्षात करण्यात आलेल्या बांधबंदिस्तीची कामे करण्यात आली होती. त्यापैकी एकाच कामाचे अकुशल म्हणजे मजुरांचे पैसे दोन वेळेस उचलल्याचे उघड झाले आहे ...
टपाल स्वीकारण्याच्या वेळेत १ तास ३० मिनिटांनी वाढ करण्याच्या डाक कार्यालयाच्या उपक्रमाला कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामुळे ही सुविधा शुक्रवारपासून आता आणखी १८ कार्यालयांमध्ये सुरू झाली. तसेच उशिरा स्वीकारलेले टपाल जलद गतीने गोळा करणे व ते ...
टपाल स्विकारण्याच्या वेळेत १ तास ३0 मिनिटांनी वाढ करण्याच्या डाक कार्यालयाच्या उपक्रमाला कोल्हापुरकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. यामुळे ही सुविधा आता आणखी १८ कार्यालयामध्ये शुक्रवारपासुन सुरु झाली. तसेच उशिरा स्विकारलेले टपाल जलद गतीने गोळा करणे व रेल् ...