कांदा काढणीपूर्वी ३ आठवडे अगोदर पिकाचे पाणी तोडावे. यामुळे पुढील ३ आठवड्यात कांदा पक्व होवून कांद्याची नैसर्गिकरित्या मान पडते व कांदा काढणीस तयार होतो. ...
८ ते ९ महिन्यांनी तयार झालेली हळद शेतातून खणून काढली की ती आपल्या रोजच्या उपयोगासाठी वापरता येत नाही. ती शिजवून प्रक्रिया करून वापरावी लागते. हळद ही लोखंडी कढईमध्ये पारंपरिक पद्धतीने शिजवली जाते. ...
संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. ...
हळद काढणीनंतर शिजविण्यासाठी सावलीत अथवा पाल्याखाली साठवण करावी व ४ ते ५ दिवसांमध्येच हळदीवर शिजविण्याची प्रक्रिया करावी. हळकुंडांचा आकार एकसारखा नसतो, जाडी कमी-अधिक असते. त्यामुळे जाड हळकुंडांना शिजण्यास जास्त वेळ लागतो, तर बारीक हळकुंडांना कमी वेळ ल ...
शुद्ध व दर्जेदार बियाणे हा पीक उत्पादनाचा प्रमुख घटक आहे. पिकाचे उत्पादन मुख्यतः बियाण्याच्या दर्जावर व गुणधर्मावर अवलंबून असते. उत्तम उगवण शक्ती, रोग व कीड विरहीत, जोमाने वाढणारे व भौतिकदृष्ट्या शुद्ध बियाणे ही अधिक उत्पादनासाठी पहिली महत्त्वपूर्ण प ...
आवळ्यावर प्रक्रिया करून आवळा मुरंबा, आवळा लोणचे, आवळा च्यवनप्राश, आवळा स्कॅश, आवळा सुपारी, आवळा कॅन्डी, आवळा जॅम आदी चवदार पदार्थांची निर्मिती करता येते. त्यामुळे त्यावर प्रक्रिया करणारे लघू व मध्यम उद्योगाची श्रृंखला ग्रामीण भागात उभी करून शेतकऱ्यां ...
आपल्याकडे टोमॅटो उत्पन्न जरी मोठ्या प्रमाणावर होत असेल तरी पुढील प्रक्रिया कमी होतात. टोमॅटो हा पेरीशेबल जातीतील असल्याने त्यात पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. ज्या फळांमध्ये किंवा पालेभाज्यां मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल त्या लवकर खराब हो ...