मुख्यमंत्र्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केल्यानंतर सर्व वाहनांची चाके जागेवरच थांबली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीमागे १ वाहन आहे. यात दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. या व सर्वच प्रकारच्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बन डाय ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक वाहतुक वगळता इतर वाहतुक बंद झाल्याने ठाणे शहरातील हवेतील प्रदुषणातही कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. शहरातील हवेतील अतिप्रदुषित असलेल्या ठिकाणांचे प्रदुषणात ४० टक्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे. ...
तुम्ही घरात आहात यामुळे केवळ कोरोना विषाणूची साखळी तुटतेय असे नाही तर या संचारबंदीचा फायदा निसर्गालाही होत आहे. आपल्या नागपूर शहराचे प्रदूषण कमालीचे घटत आहे. होय, शहराचे प्रदूषण निम्म्याने कमी झाले आहे. ...